नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो,
मी सुरूवात करतो माझ्या गोष्टीला, हा माझ्या आयुष्यातला खरा आणि नुकताच घडलेला अनुभव आहे, मी मुळातच चावट कथेचा खूप चाहता आहे. माझ्याबद्दल थोडीशी माहिती देऊन गोष्टीला सुरूवात करतो, मी विनोद (नाव बदलेल आहे), वय २८, मजबूत बांधा, मी सध्या औरंगाबादमध्ये राहतो, मी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सिनियर लेवलला अभियंता म्हणून कामाला आहे.
आमचा मुलामध्ये ८ मित्रांचा मस्त ग्रूप आहे, आम्ही जवळ पास १० वर्ष एकत्र आहोत. सगळे जण एकमेकांना खूप चांगले ओळखतो, सगळ्यांना एकमेकांनबद्दल अल्मोस्ट सगळंच माहित आहे, सगळंच म्हणजे कोणी किती मुली पटवलया आहेत, एखाद्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखादी उघडी कंबर दिसली, किंवा एखादी जर खाली वाकली, तर कोणाची नजर १००% आपोआप वळणार, आणि कोण दुर्लक्ष करणार हे आम्ही डोळे बंद करून सुद्धा सांगत आसू.
आम्ही कोणतीच गोष्ट कधीच लपवत नसू. त्यात आमच्या ग्रूप मधला खूप सज्जन असा मुलगा (प्रत्येक ग्रूपमध्ये असतोच एखादा तरी आसा) त्याचं नाव किरण. सडपातळ बांधा, कमी उंची, म्हणजे जणू आमच्यात उभा केला तर नक्कीच एखाद्याचा लहान भाऊच वाटणार, एकदम प्रामाणिक, शिव्या न देणारा, दारू, सिगारेटला हात देखील न लावणारा, जिवाभावाचा मित्र.
आम्ही वयात आलो होतो, घरचे लोक लग्न लावण्याच्या तयारीत होते, तर पहिला बकरा कोण ठरणार या वरून आमच्यात नेहमीच चर्चा असायची, शेवटी किरणचा पहिला बार उडाला त्याचं लग्न ठरलं, लग्नाची बोलणी वगैरे करून झाली, मग आमची न आमच्या होणार्या वहिनीची भेट करून दे, असा आम्ही सर्वानी आग्रह किरणकडे धरला, आम्ही भेटलो सर्व जण, वहिनीला आमचा ग्रूप आवडला, किरणबद्दल पहिल्या भेटीतच आम्ही सगळ्यांनी वहिनीला शाळा, कॉलेजपासूनचे सगळे किस्से सांगितले.
नोव्हेंबर २०१९.
किरणच लग्न झालं सुद्धा, धुमधडाक्यात, आमच्या ग्रूपच पहिलं लग्न म्हणून सगळेच आंनदी होतो, लग्न पार पडलं, देव देव करून झालं आणि वेळ आली किरणची हनिमूनला जायची. जवळचे तसे सगळेच होतो पण किरणने मला फोन केला आणि म्हणाला भेटायचं आहे, मी ओळखून गेलो कि हा का भेटायला येतोय, आता याला या सगळ्या गोष्टी सांगायच्या तरी कश्या, मी हाच विचार करत होतो, शेवटी जाऊन २-३ विडिओ डाऊनलोड केल्या अऩ किरण यायची वाट बघत होतो, तो आला घरी सर्वाना भेटला मग माझ्या रूममध्ये आला.
त्यानी इकडचं तिकडचं बोलायला सुरूवात केली, बोलून झाल्यावर त्यांनी मूळ प्रश्नाला हात घातला, कि अरे मी उद्या दुपारी जातोय हनिमून ला, खूप भीती वाटत आहे मला, काय करायचं असतं सांग जरा, तुला खूप अनुभव आहे यामध्ये मला मदत कर, आईला पहिल्यांदा माझ्या गोट्या कपाळात गेल्या कि याला सांगू तरी कस्अ, काही झालं तरी वहिनी होती, तीचं नाव तरी कस्अ घ्यायचं हे सांगताना हेच मला कळलं नाही. आणि खरंच किरणचा या गोष्टीशी कधीच संबंध नाही आला. म्हणजे ब्लू फिल्म वगैरे बघणं, पोरी पटवनं, मी १००% खात्रीने सांगू शकतो, कि किरणने हालवला सुद्धा नसावा कधीच, जे काही रात्री झोपेत पाणी गळालं असेल तेवढंच.
खरं सांगायचं झालं तर आमची वहिनी ती सुद्धा तशीच सडपातळ, (बॉल ना बोचा त्यातली गत, पण दिसायला एक्दम गोरी पान, चेहरा मस्त होता) पण मी कधी वहिनीला त्या नजरेने नाहीच बघितलं. माझा अनुभव चांगला असल्याने (मी पुढच्या येणारया गोष्टीमध्ये लिहीनच) मी त्याला सगळं सांगितलं कसं करायचं, नक्की काय करायचं, तिची बाजू समजून घे तिची इच्छा बघ, अश्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याला, ते सगळं ऐकून खूप भीती वाटली, शेवटी मी त्याला विडिओ दाखवल्या, ते बघून तर अजूनच घाबरला. मी म्हणालो कि एकदा भीती वाटेल मग काय रोज धिंगाणाच आहे तुझा, थोडं मुश्किल बोलल्यामुळे त्याला धीर आला आणि निरोप घेऊन निघाला.
दुसरया दिवशी सगळे जण त्याला सोडायला औरंगाबाद एअरपोर्ट वर आले, त्याला आणि वहिनीला खूप चिडवलं रस्त्यामध्ये जाताणा, आम्ही त्यांना वेगवेगळ्या गाड्यामध्ये घेऊन गेलो. एअरपोर्ट वर उतरल्यावर किरण जरा रागातच दिसत होता, पण एकाने टोमणा मारला कि आता ७ दिवस वहिनी तुझ्या सोबतच असणार. या वर किरण सकट वहिनी पण लाजल्या व दोघे जण पुढील प्रवासाला निघून गेले.
असेच पुढे काही दिवस गेले, २ आठवड्या नंतर, किरणचा व्हाट्सअप वर फक्त मेसेज आला कि “Thanks for everything”. मला वाटले कि कार्यक्रम ओके झालेला दिसतोय, असेच मग वरच्या वर भेटी गाठी होत राहायच्या, मी माझं कंपनी आणि घरच्या कामामध्ये बिझी असायचो. बघता बघता दिड वर्ष होऊन गेलं.
मार्च-२०२१.
गुढीपाडव्याला आम्ही सगळे मित्र प्रत्येकाच्या घरी जायचो, नेहमी प्रमाणे किरणच्या घरी पण या वेळेस गेलो. सगळ्यांना भेटलो, वहिनीने बरयाच दिवसाने आमची गॅंग एकत्र आली म्हणून मस्त कॉफी करून आणली. मी सर्वांशी बोलता बोलता किरणच्या बाबा शी बोलायला लागलो, अनेक विषयावर बोललो, मग बोलता बोलता काका म्हणाले कि नातवा शी कधी खेळवतोय. आम्ही काय माहित, तुझा मित्र प्लांनिंगच कारण देत असतो आम्हाला, बघ जरा समजावं त्याला, आम्ही किती वर्ष जगणार अजून, जोपर्यंत हातपाय चालत आहे तोपर्यंत नातवंडाशी खेळू शकतो, दीड वर्ष झाली तरी पाळणा हालत नाहीये, लोक जाताना येताना विचारतात रे आम्हाला, जरा समजव त्याला म्हणून ते निघून गेले.
उशीर होत होता म्हणून आम्ही पण निघालो. घरी जाताना मी हाच विचार करत होतो कि, किरणचे आई बाबा दोघे हि गव्हरमेंटमध्ये मोठ्या पोस्ट वर कामाला आहेत, किरण पण चांगल्या पगारावर कामाला आहे, घर आहे गाडी आहे, याला कसलं टेन्शन कि प्रॉब्लेम आहे हेच कळत नव्हतं. किरणला फोन करून विचारावं असा ठरवलं.
एकदा किरणला फोन केला, बराच वेळ बोललो जेव्हा मी त्याला विचारलं कि तू प्लानिंग का म्हणून करतोय, काही प्रॉब्लेम आहे का? वहिनी शी भांडण होतात का, कंपनीमध्ये काही त्रास होतोय का, वर्क लोड जास्त होतोय का, कोण काही बोलत आहे का, असे भरपूर प्रश्न विचारले, तो ते ऐकून मी नंतर बोलतो बिझी आहे असा म्हणाला आणि फोन कट केला, मला त्याचं वागणं अपेक्षित नव्हतं. पहिल्यांदा माझ्या शी असा वागला असावा, मी विचार केला ऑफिसमध्ये काम असेल म्हणून कट केला असावा. मी रात्री पुन्हा त्याला फोन केला त्याला विचारलं कि काय झालंय सांगशील का मला, तो म्हणाला फोन वर नाही सांगता येणार भेटून सांगतो, आईला मी खरं सांगतो तो भेटून काय सांगणार आहे याचं मला खूप टेन्शन आलं त्या दिवशी.
दुसर्या दिवशी मी अन् किरण भेटलो त्याच्या घराजवळ, तो म्हणाला कि थोडं दूर जाऊ आपण, मग थोडं लांब आलो आम्ही, मी त्याला विचारलं कि काय रे बाबा मोठा कांड वगैरे नाही ना केलास, तर तो त्याला नाही म्हणाला, जरा निराशच वाटला मला, मी विचारलं बोल आता काय झालं. त्याने सांगायला सुरूवात केली हनिमूनपासून. त्याने सगळं केलं त्या रात्री, पण मला जमलंच नाही असं वाटत आहे. मी का म्हणून विचारलं, तो म्हणाला कि जेव्हा मी आत घालायचो अन् दणके द्यायचो, तेंव्हा लगेचच काही मिनिटामध्ये माझं पाणी गळायचं, अन् लगेच थकल्या सारखं वाटायचं, मला वाटलं कि झालं म्हणून आम्ही दोघे झोपून जायचो, आता दिड वर्ष होत आली तरी ती गरोदर नाही राहत, एकतर तिच्या नाहीतर माझ्यामध्ये प्रॉब्लेम असावा.