काही वेळाने मनोजने चालता चालता विचारलं,
“काय मंग? पालटली का चामडी?”
“हा, मंजे झालं सगळं.” थोडा उदासीच्या सुरात ललित बोलला.
“तू आन संगीता वैनीनं सांगलं तसं कायी झालंच नायी गड्या.”
“मंजी?”
“मंजी आत कसं सांगू तुले?”
“जसं सांगाच तसं सांग.”
“आर, तिले कायी मायीतच नाही गड्या. समदं म्याच केलो. एकांद्या बाहुलीले हेपावं तसं हेपलो! तिनं नायी मनून नायी हालचाल बी नायी केली रं. मंग सांग आतं उदास नोको होऊ तं का नाचू?”
“आर पयीली येळ हाय, मनून लाजत असन.”
“ते त मले बी समजते रं, पन मले नायी वाटत ती सिकन मनून.”
“आरामात घे नं गड्या, तिले समजून घे, आय बिगर वाढली पोर हाय.”
“संगीता वैनीले बी तं आय नोयती न भौ.”
“हाव, पन आतं तिनं त्या पुस्तका पाऊन आन त्या नोकराचा तोंडात घ्युन मज्जा केली व्हती.”
“आतं नसिबात असल त्ये भोगा लागलच.”
“नायी रं व्हईल सगळं बरूबर.”
पण बरोबर काही झालं नाही. तिच्या मनात काय होते कुणास ठाऊक? जास्त कोणाशी बोलायची सुद्धा नाही.
थोडी मैत्री वाढल्यावर संगीताने एक दोनदा तिच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने शरमेने त्या गोष्टी ऐकल्याच नाही आणि ज्या गोष्टी ऐकल्या त्यावरून संगीता तिला थोडी आगाऊ व फटकळ वाटली.
ललितच्या लग्नाला चार महिने उलटून गेले. दरम्यान शोभाच्या वडिलांची तब्येत खूप खालावली त्यामुळे तिला व ललितला त्यांच्या देखरेखीसाठी जावे लागले.
आजारी सासऱ्याचे दुकान आता तो सांभाळू लागला. तसं त्याला गावात करमत नव्हते म्हणून सासऱ्याच्या दुकानातच वेळ काढून तो बरंच काही शिकला आणि हळूहळू दुकान सुद्धा वाढवले. गावातून तालुक्याच्या ठिकाणी आल्याचा आनंदही त्याला होताच.
जवळपास सहा महिन्याने सासरा दगावला पण तोपर्यंत ललितने रिपेयरिंगच्या कामासह घड्याळ आणि टीव्ही विक्रीचेही काम सुरू केले. चार पुस्तकं शिकल्यामुळे त्याने लवकरच कामात प्रगती केली आणि गाव विसरून तालुक्याच्या ठिकाणीच राहू लागला.
“तुमी गावाले नाही गेल्या आल्यापासनं.” एका रात्री शोभाने त्याला विचारले.
“नायी वं, आतं कामं वाढलीय, फुरसद तं भेटली पायजे.”
“बाबाले काहून नायी आनत इकडं, एकटेच काय करत असतील देव जाने?”
“म्या इचारलं वं मंगा, पण म्हातारं आयकल तवा नं! पन मन्या हाय, संगीता वैनी हाये कालजी घेवाले.”
“मले तं ती अगाऊच वाटली.”
“कोण?”
“ती संगीता! बाईच्या जातीनं असं बोला लागते का?”
“थोडी फटकळ आहे बोलाले, पन मनानं लय प्रेमळ हाये वं!”
‘हं! प्रेमळ मने प्रेमळ!!”
“हे बग शोभे, सिद्दाच सांगतो, म्या अन मन्या लहानपनापासनं सोबत हाव.” म्हणत त्याने आपला पूर्ण भूतकाळ तिला सांगितला.
“तं तुमी मनता तुमच्या या खेळात म्या बी सामील व्हऊ?”
“म्या कुठं मनलो आसं? आमी काय विचार केला ते बोललो म्या.”
“अवं पन, तुमच्या मनात बी तेच असल म्हणून तुमी बोलले नं?” शब्दांच्या कैचीत तिने त्याला पकडलं, “आन म्या तं पस्टच सांगत्ये, तुमाला सोडून म्या कोणालाच हात नायी लाऊन देईन आपल्या आंगाले!”
“अवं तं म्या कवा मनलं तू तसं कर मनून, तू बी?” ललित चिडतच बोलला आणि हळूच पुटपुटला, “तसं बी तुयाकून कायी व्हनार हाय?”
त्या दिवशी तिने सगळा खुलासा केला. ती आपल्या नवऱ्याला सोडून अन्य कोणालाही आपल्याजवळ येऊ देणार नव्हती किंवा त्याला हातही लावू देणार नव्हती.
पण लग्नानंतर वर्षभराने तरी का होईना आज पहिल्यांदा नवरा-बायकोमध्ये त्या विषयावर चर्चा झाली होती. चर्चा म्हणण्यापेक्षा भांडणच म्हणावे लागेल. तिच्या मनात नक्की काय आहे हे तरी त्याला कळले होते.
ललित-शोभामध्ये हे सगळं सुरू असतानाच तिकडे संगीताला दिवस गेले. त्यामुळे त्यांच्यातील संभोग आता थोडा कमी होऊ लागला. रोजच संभोगाची सवय लागलेल्या मनोजला मात्र हा दुरावा आवडला नाही.
संगीता शक्य तितके प्रयत्न करून त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करायची. कधी त्याचा लंड हाताने हलवून किंवा कधी तोंडात घेऊन! पण मनोजची संतुष्टी ती पूर्ण करू शकत नव्हती.
“अवो, म्या काय मनते, ललित भौजीले बोलवा एकादं दिस, निदान त्यामुळं थोडी मजा येईल तुमाले. अन म्या बी त्या शोभेले समजावून पायते.” एक दिवस संगीता बोलली.
“अवं पन? तो का मनल? गरज लागली मनून बलवलं!”
“अवो, हे पिलू बाहेर आल्यावर अन मायी मैना आपल्या जागी आल्यावर त्यास्नी बोलवा एक दिस, मंग आपण तिघे??”
“संगे, माया मनातलं बोललीस बग, तसा बी बिचारा उदासीतच व्हता लगन झाल्यावर.” लाडाने तिच्या गालावर चुंबन घेत तो खुशीतच म्हणाला.
(क्रमशः)